|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain

शाळेत जाणार्‍या मुलीला मिळणार दररोज १०० रुपये

शाळेत जाणार्‍या मुलीला मिळणार दररोज १०० रुपयेप्रज्ञान भारती योजनेंतर्गत २२ हजार दुचाकींचे वाटप, आसाम सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, गुवाहाटी, ५ जानेवारी – मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. हे लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आसाममध्ये शाळेत जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थिनीला वर्गामध्ये येण्यासाठी दररोज १०० रुपये मिळणार आहेत. भाजपाप्रणीत आसाम सरकारच्या या निर्णयाचे समाज माध्यमांवर कौतुकही होत आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी...5 Jan 2021 / No Comment /

मोदींनी ईशान्येत आणला विकासाचा महापूर : अमित शाह

मोदींनी ईशान्येत आणला विकासाचा महापूर : अमित शाहइम्फाळ, २७ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांच्या काळात ईशान्य भारतात विकासाचा महापूर आणला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रविवारी येथे केले. कॉंगे्रसच्या अनेक वर्षांच्या सत्ताकाळात ईशान्य भाग स्वत:ची ओळख गमावून बसला होता. बंडखोरी गटांकडून हिंसाचार, जाळपोळ, आंदोलन या गोष्टी येथे नित्याचाच झाल्या होत्या, पण मोदी यांनी विकासावर भर दिला. कोणतीही समस्या विकासाच्या माध्यमातूनच सोडविली जाऊ शकते,...27 Dec 2020 / No Comment /

ईशान्य झाले देशाच्या विकासाचे इंजिन : अमित शाह

ईशान्य झाले देशाच्या विकासाचे इंजिन : अमित शाहगुवाहाटी, २६ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ईशान्य भारत आता देशाच्या विकासाचे इंजिन झाला आहे, असे गौरवोद्‌गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी येथे काढले. पंतप्रधान मोदी यांनी ईशान्य राज्यांना नेहमीच देश विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले आहे. मागील सहा वर्षांच्या काळात त्यांनी या भागाला ३० वेळा भेट दिली आणि प्रत्येक भेटीत त्यांनी या भागासाठी काही तरी मोठी भेट आणली आहे, असे शाह यांनी विविध प्रकल्पांचे शुभारंभ करण्यासाठी...26 Dec 2020 / No Comment /

आसामात दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला

आसामात दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला=६१ जागांसाठी सोमवारी मतदान= नवी दिल्ली, [९ एप्रिल] – आसाम विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज शनिवारी सायंकाळी शांत झाली. राज्यात दुसर्‍या टप्प्यातील ६१ जागांसाठी सोमवार, ११ एप्रिलला मतदान होणार आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ जागांसाठी ४ एप्रिलला मतदान झाले होते, आता दुसर्‍या टप्प्यात ६१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपैकी सर्वांत प्रथम आसामातील निवडणूक संपली. मात्र या निवडणुकीत आसामच्या जनतेने...10 Apr 2016 / No Comment /

‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त

‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त=आसाम वाचावा, ही अपेक्षा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॉंग्रेसला लक्ष्य= राहा (आसाम), [८ एप्रिल] – बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे संपूर्ण देश त्रस्त झाला आहे, आसाम मात्र यातून वाचला पाहिजे. आसामच्या जनतेने अस्थिर सरकारपासून स्वत:ला वाचवले पाहिजे, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका प्रचार सभेत कॉंग्रेसला लक्ष्य केले. आसाममधील या निवडणूक प्रचार सभेला संबोधताना मोदींनी कॉंग्रेसपक्षावर चांगलेच टीकास्त्र सोडले. आसाममध्ये अफवा पसरवून येथील सरकार अस्थिर करणार्‍या आणि...9 Apr 2016 / No Comment /

आसाममध्ये भाजपाला सर्वाधिक जागा

आसाममध्ये भाजपाला सर्वाधिक जागा=इंडिया टीव्ही सी व्होटरच्या जनमत चाचणीचा अहवाल= नवी दिल्ली, [२ एप्रिल] – इंडिया टीव्ही सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत आसाममध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी एबीपी आणि नील्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून आसाममध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळाले होतेे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडिया टीव्ही सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत आसाममध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसून १२६ सदस्यांच्या विधानसभेत भाजपा ५५ जागा...3 Apr 2016 / No Comment /

आसामातील घुसखोरी थांबवणार : राजनाथ

आसामातील घुसखोरी थांबवणार : राजनाथदुलिआजन (आसाम), [३० मार्च] – बांगलादेशातून आसामात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार भारत-बांगलादेश सीमा पूर्णपणे बंद करणार आहे. याआधीचे कॉंग्रेस सरकार ही घुसखोरी थांबवण्यासाठी पूर्णत: असमर्थ ठरले होते, असे म्हणत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी कॉंग्रेसवर निशाणा साधला. एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. बांगलादेशच्या निर्मितीपासूनच तेथून भारतात सातत्याने घुसखोरी होत आहे. भारत-बांगलादेश सीमेवरूनच बांगलादेशी घुसखोर भारतात शिरतात. मात्र, कॉंग्रेसने याआधी त्याकडे कधीच लक्ष का दिले नाही. कॉंग्रेसने ही...31 Mar 2016 / No Comment /

मणिपुरात ‘कमळ’ फुलले

मणिपुरात ‘कमळ’ फुलले=विधानसभेच्या दोन जागा भाजपाने जिंकल्या= इम्फाळ, [२४ नोव्हेंबर] – मणिपूर विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चक्क दोन जागांवर विजय मिळविला. थेंगमेईबांद आणि थोंगजू या दोन जागा जिंकून मणिपुरात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. या दोन्ही जागांवर भाजपाने कॉंगे्रसचा पराभव करून, या पक्षाला जबरदस्त धक्का दिला. भाजपाचे जॉयकिशन सिंग यांनी थेंगमेईबांद विधानसभेची जागा जिंकली. त्यांना १२, ०९८ मते आणि कॉंग्रेसचे ज्योतिन वैखोम यांना १०,१९५ मते मिळाली. त्याचप्रमाणे, भाजपाचे विश्‍वजित सिंग यांनी थोंगजू...24 Nov 2015 / No Comment /

नागालॅण्ड झाले कॉंगे्रसमुक्त

नागालॅण्ड झाले कॉंगे्रसमुक्त=आठही आमदारांचा डीएएनमध्ये प्रवेश: राम माधव यांची माहिती= कोहिमा, [२१ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत नेस्तनाबूत झालेला कॉंगे्रस पक्ष दिल्लीनंतर आता नागालॅण्डमधूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. नागालॅण्डमधील या पक्षाच्या आठही आमदारांनी शुक्रवारी सायंकाळी नागा पीपल्स फ्रंट आणि भाजपाचा समावेश असलेल्या डेमॉक्रॅटिक अलायन्स फ्रंटमध्ये (डीएएन) प्रवेश केला आहे. यामुळे हे राज्यही कॉंगे्रसमुक्त झाले आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालानुसारच या आमदारांनी पक्षांतर केले असल्याने, त्यांना अपात्र...22 Nov 2015 / No Comment /

कॉंग्रेसही प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याच्या तयारीत

कॉंग्रेसही प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याच्या तयारीत=आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली चर्चा= नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] – नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना सत्तासिंहासनापर्यंत पोहोचविण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे प्रशांत किशोर यांच्याकडे आता कॉंग्रेसचेही लक्ष गेले आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याचा विचार कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी प्रशांत किशोर यांनी सांभाळली होती. तोपर्यंत प्रशांत किशोर यांना देशात फार लोक ओळखत नव्हते. मात्र, नरेंद्र मोदी...17 Nov 2015 / No Comment /

आसाम महापालिका निवडणुकीत भाजपाची मुसंडी

आसाम महापालिका निवडणुकीत भाजपाची मुसंडीगुवाहाटी, [१२ फेब्रुवारी] – आसाम महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून एकूण ३४० प्रभागांवर विजय मिळविला आहे. दिल्लीतील दारुण पराभवामुळे निराश झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना आसाममधील दणदणीत विजयामुळे दिलासा मिळाला आहे. याबरोबरच ३० म्यूनिसिपल बोर्ड आणि नगर परिषदांवरही भाजपाचा झेंडा फडकला आहे. ७४३ पैकी ७०२ प्रभागांचे निवडणूक निकाल घोषित करण्यात आले. गोलाघाट आणि सिल्चरचे निकाल मात्र येणे बाकी आहेत, असे आसाम राज्य निवडणूक आयुक्त एच. एन. बोरा...13 Feb 2015 / No Comment /