|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.03° C

कमाल तापमान : 30.12° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.03° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.88°C - 30.35°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.16°C - 30.6°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.62°C - 30.45°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

29.22°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.94°C - 30.58°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.51°C - 29.45°C

light rain
Home »

दोन दशक अन् भारतातील ६ शक्तिशाली चक्रीवादळे

दोन दशक अन् भारतातील ६ शक्तिशाली चक्रीवादळेनवी दिल्ली, (१५ जून) – चक्रीवादळ बिपरजॉय, ज्याचा बंगाली भाषेत आपत्ती असा होतो. आज, १५ जून रोजी भारताच्या किनारपट्टीच्या राज्यांना धडकणार आहे. गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान ३२५ किमीच्या किनारपट्टीवर जोरदार वारे, वादळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शक्तिशाली वादळ आज संध्याकाळी उशिरा भारतीय बंदर जखाऊवर धडकेल. वीज आणि दळणवळणाचे खांब उखडून टाकणे, विमान सेवा विस्कळीत होणे आणि घरांचे नुकसान होणे यासह...15 Jun 2023 / No Comment /

‘नाटु नाटु’ने रचला इतिहास: पटकावला ‘ऑस्कर’

‘नाटु नाटु’ने रचला इतिहास: पटकावला ‘ऑस्कर’नवी दिल्ली, (१३ मार्च) – भारतासाठी आज अभिमानाचा दिवस असून दक्षिण भारतातील ‘नाटु नाटु’ या गाण्याने ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत हॉलिवूडचा सर्वात मोठा सन्मान ‘ऑस्कर २०२३’ पुरस्कार जिंकला आहे. भारतीय उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वजण या क्षणाची वाट पाहत होते. सोशल मीडियावरही ‘नाटु नाटु’ हा टॉप ट्रेंडिंग आहे. दरम्यान ‘नाटु नाटु’ला हा पुरस्कार मिळताच संपूर्ण देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान गुजराती चित्रपट ‘चेलो शो’सह दोन माहितीपटही यावेळी ऑस्करसाठी नामांकित...13 Mar 2023 / No Comment /

‘त्या’ विद्यार्थ्याच्या कागदाच्या पुनर्वापर प्रयोगाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

‘त्या’ विद्यार्थ्याच्या कागदाच्या पुनर्वापर प्रयोगाची पंतप्रधानांकडून प्रशंसानवी दिल्ली, (१० मार्च) – बंगळुरूतील इयत्ता नववीच्या एका विद्यार्थ्याने कागदांची नासाडी थांबविण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. आदित्य दीपक अवधानी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बंगळुरूमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे. माझा मुलगा प्रत्येक शैक्षणिक वर्षानंतर त्याच्या वह्यांमध्ये शिल्लक राहिलेले कोरे कागद काढतो व ते बाईंड करतो. या कागदांपासून तयार केलेल्या वहीचा तो ‘रफ कॉपी’ म्हणून वापर करतो, असे ट्विट डॉ....10 Mar 2023 / No Comment /

भारताचा विकास दर ५.५ टक्के राहणार

भारताचा विकास दर ५.५ टक्के राहणार– मूडीजचा सुधारित अंदाज, नवी दिल्ली, (१ मार्च) – २०२३ मध्ये भारताचा विकास दर ५.५ टक्के राहील असा सुधारित अंदाज मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने बुधवारी वर्तवला. यापूर्वी हा दर ४.८ टक्के राहण्याचा अंदाज मूडीजने वर्तवला होता. अर्थसंकल्पात भांडवली खर्चात करण्यात आलेली वाढ आणि लवचिक आर्थिक वेग लक्षात घेता मूडीजने हा सुधारित अंदाज वर्तवला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात २०२२ साठी वर्तवलेल्या सुधारित अंदाजात, भारताचा आर्थिक वेग घटून ६.८ टक्के होईल, असे म्हटले...1 Mar 2023 / No Comment /

कवी कुसुमाग्रज, मराठी भाषा दिन आणि विवेकसिंधु!

कवी कुसुमाग्रज, मराठी भाषा दिन आणि विवेकसिंधु!मराठी भाषेचा इतिहास सुमारे १५०० वर्षांचा आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची स्वतंत्र भाषा असते, म्हणून महाराष्ट्रात राहणारे बहुतेक लोक सामान्य बोलण्यातील मराठी भाषेचा वापर करतात.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, १ मे हा मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला गेला. महाराष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून मराठी घोषित करणासाठी वसंतराव नाईक यांच्या सरकारने ११ जानेवारी १९६५ रोजी ’मराठी अधिकृत भाषा कायदा, १९६४’ प्रकाशित केले. ज्याची अंमलबजावणी वर्ष...27 Feb 2023 / No Comment /

चार धाम यात्रेसाठी अशी करा घरबसल्या नोंदणी

चार धाम यात्रेसाठी अशी करा घरबसल्या नोंदणीनवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – जर तुम्ही यावर्षी चारधाम यात्रा करण्याचा विचार करत असाल तर आतापासूनच तयारीला लागा कारण २२ एप्रिलपासून सुरू होणार्‍या या यात्रेची नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाने चारधाम यात्रेसाठी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी २२ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून यात्रेला सुरुवात होईल आणि २५ एप्रिलला केदारनाथ धाम आणि बद्रीनाथचे दरवाजे उघडतील. चारधाम यात्रेला जायचे...25 Feb 2023 / No Comment /

तुर्कस्तानमध्ये विजेचा कहर; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

तुर्कस्तानमध्ये विजेचा कहर; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैदनवी दिल्ली, (२२ फेब्रुवारी ) – निसर्गाची अनेक रूपे आहेत, जी आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. निसर्गाचे सौम्य आणि मोहक रूप लोकांना स्वतःकडे आकर्षित करते. त्याचबरोबर निसर्गही आपले उग्र रूप अनेक वेळा दाखवतो. अलीकडे तुर्कीमध्ये पाहिल्याप्रमाणे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात ४१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. निसर्गाचा असा कहर अनेकवेळा पाहायला मिळतो. पावसात अनेकवेळा आकाशातून वीज पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. वीज पडून दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर...22 Feb 2023 / No Comment /

महाशिवरात्रीला शिवभक्तांना रेल्वेची भेट

महाशिवरात्रीला शिवभक्तांना रेल्वेची भेटरांची, (१४ फेब्रुवारी ) – १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा मोठा उत्सव आहे. हा दिवस हिंदूंसाठी खूप खास आहे. अशा परिस्थितीत शिवरात्रीच्या खास मुहूर्तावर भारतीय रेल्वेने शिवभक्तांना खास भेट दिली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) शिवभक्तांना अतिशय कमी खर्चात १२ ज्योतिर्लिंगांना भेट देण्याची संधी देत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे विशेष टूर पॅकेज सुरू करण्यात आले असून त्याला ’महाशिवरात्री नव ज्योतिर्लिंग यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. या पॅकेजच्या...14 Feb 2023 / No Comment /

मुंबईत बांधणार देशातील पहिला महासागरातील बोगदा!

मुंबईत बांधणार देशातील पहिला महासागरातील बोगदा!मुंबई, (८ फेब्रुवारी ) – भारतातील पहिला अंडरवॉटर बोग मुंबईत बांधला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन किंवा बोगड्यातून प्रवास करेल. समुद्रखालून ७ किमी भागासह एकूण २१ किमी लांबीच्या एकूण बोगीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, ९ फेब्रुवारीपासून अधिकारी प्राप्त करतील. किंवा प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा स्टेशन दरम्यान ठाणे खडीवार हा बोगदा आसल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर...8 Feb 2023 / No Comment /

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची=अभ्यासाचा निष्कर्ष= शिकागो, [२२ फेब्रुवारी] – चांगली नोकरी मिळविण्यासाठी युवावर्गाची सतत धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक क्लृप्त्याही लढविल्या जातात. दर्जेदार स्वपरिचय अर्थात बायो डेटा तयार करण्यासाठी काही संस्थांमधून मार्गदर्शनही केले जाते. पण, एका नव्या संशोधनानुसार, छापील किंवा लिखित स्वपरिचयाऐवजी ध्वनिमुद्रित स्वपरिचय देणार्‍या उमेदवाराची निवड करण्यास व्यवस्थापन किंवा निवड मंडळ प्राधान्य देते. शिकागो विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक निकोलस एप्ले यांनी आपल्या अभ्यासक चमूच्या मदतीने केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे....23 Feb 2015 / No Comment /

यंदा ९३ टक्केच पाऊस!

यंदा ९३ टक्केच पाऊस!हवामान खात्याने दिली माहिती कोरड्या दुष्काळाची भीती केरळ व्यापला, गोव्याला उशिर नवी दिल्ली, [९ जून] – मान्सूनने अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण केरळला आपल्या कक्षेत घेतल्याची आनंदाची बातमी असतानाच, हवामान खात्याने एक वाईट बातमीही दिली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस ९३ टक्क्यांपेक्षाही कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. केरळ व्यापल्यानंतर मान्सूनच्या गोव्याच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात व्यत्यय आला आहे. त्यामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन उशिराने होणार आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा...10 Jun 2014 / No Comment /

मजुरांनीच उभारले अद्ययावत रुग्णालय

मजुरांनीच उभारले अद्ययावत रुग्णालयरायपूर, (५ जानेवारी) – देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आरोग्य सेवांच्या बाबतीत अजूनही आपला देश खूपच माघारलेला आहे. त्यातच सरकारी रुग्णालय म्हटले की आधीच अंगावर काटा येतो. सगळीकडेच अशी परिस्थिती असतानाच छत्तीसगडमध्ये खाणकाम करणार्‍या मजुरांनी एक अद्ययावत रुग्णालय बांधले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आता या भागातील गोरगरिबांची पहिली पसंत म्हणून हे रुग्णालय नावारूपाला आले आहे. छत्तीसगडमधील औद्योगिक शहर...7 Jan 2014 / No Comment /